EP 10: अंत भला सो सब भलाशेवटी तेच होतं जे घडायला हवचं होतं. नंदिनी, बंड्या, मेनका आणि रखमा बाईंच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बंड्याच्या राजू काकांना त्यांचा हरवलेला मान सम्मान परत मिळतो. शिवाय लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. हे सगळ करत असताना, नंदिनी आणि बंड्याला एका अशा व्यक्तीची साथही मिळते, ज्याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती. तर हे सगळीं कसं घडतं आणि ती व्यक्ती कोण असते हे आपण ऐकूया ह्या शेवटच्या भागात.
Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara
Credits - Audio Pitara Team
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
10
|
8min